Maharashtra Weather Update  
Weather Update

Maharashtra Weather Update : पुढील दोन - तीन दिवसांत महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता

14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • पुढील दोन दिवसात पाऊस माघार घेण्याची शक्यता

  • महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे माघारी फिरतील

  • 14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला

(Maharashtra Weather Update ) राज्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडला. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं.

यातच आता पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातून पाऊस परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे माघारी फिरतील. जून , जुलै रोजी पावसाचे प्रमाण कमी मात्र सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे सरासरी ओलांडणे सहज शक्य झाले.

14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत असून ब्रह्मपुरी येथे गुरुवारी 34.8 कमाल तापमान नोंदवले गेले जे सर्वाधिक होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा