Uncategorized

Maharashtra Lockdown: सावधान! रात्र वैऱ्याची आहे… ८ वाजल्यापासून राज्यभरात संचारबंदी लागू

Published by : Lokshahi News

राज्यभरात आज रात्री आठ वाजल्यापासून सर्वत्र वीकएन्ड लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम राहील. यावेळी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणार असून कोविड नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे.

याचसोबत राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे. वीकएन्डला सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरेंट्स बंद असतील. मात्र काही ठिकाणी घरपोच सेवा मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. तसेच अत्यावश्यक मालाची वाहतूक आणि शेतमालाची वाहतूक सुरू असेल. याचसोबत शनिवार आणि रविवारी खासगी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय