Vidhansabha Election

Yashomati Thakur : महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीनची 7 हजार रुपयांनी विक्री होणार

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सोयाबीनला 7 हजारांचा दर देणार

  • '4 ते 5 दिवस राहिले सोयाबीन विकू नका'

  • यशोमती ठाकूर यांचं शेतकऱ्यांना आवाहन

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेले जे पक्ष आहेत. महाविकास आघाडीने हा संयुक्त निर्णय घेतलेला आहे की, सोयाबीनला 7 हजारांचा भाव देणार.

आदरणीय खर्गे साहेबांनी, आदरणीय चेन्नीथला साहेबांनी याची घोषणा केलेली आहे. महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीन हा 7 हजार रुपयांनी विक्री होणार.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की सोयाबीन आता विकू नका, थोडेसं 4 - 5 दिवसच राहिलेलं आहेत. त्यामुळे थोडं थांबा. आपलं सरकार आलं तर आपण 7 हजार भाव नक्कीच देऊ. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य