Vidhansabha Election

Yashomati Thakur : महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीनची 7 हजार रुपयांनी विक्री होणार

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सोयाबीनला 7 हजारांचा दर देणार

  • '4 ते 5 दिवस राहिले सोयाबीन विकू नका'

  • यशोमती ठाकूर यांचं शेतकऱ्यांना आवाहन

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेले जे पक्ष आहेत. महाविकास आघाडीने हा संयुक्त निर्णय घेतलेला आहे की, सोयाबीनला 7 हजारांचा भाव देणार.

आदरणीय खर्गे साहेबांनी, आदरणीय चेन्नीथला साहेबांनी याची घोषणा केलेली आहे. महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीन हा 7 हजार रुपयांनी विक्री होणार.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की सोयाबीन आता विकू नका, थोडेसं 4 - 5 दिवसच राहिलेलं आहेत. त्यामुळे थोडं थांबा. आपलं सरकार आलं तर आपण 7 हजार भाव नक्कीच देऊ. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधू काय बोलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश