Vidhansabha Election

Yashomati Thakur : महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीनची 7 हजार रुपयांनी विक्री होणार

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सोयाबीनला 7 हजारांचा दर देणार

  • '4 ते 5 दिवस राहिले सोयाबीन विकू नका'

  • यशोमती ठाकूर यांचं शेतकऱ्यांना आवाहन

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेले जे पक्ष आहेत. महाविकास आघाडीने हा संयुक्त निर्णय घेतलेला आहे की, सोयाबीनला 7 हजारांचा भाव देणार.

आदरणीय खर्गे साहेबांनी, आदरणीय चेन्नीथला साहेबांनी याची घोषणा केलेली आहे. महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीन हा 7 हजार रुपयांनी विक्री होणार.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की सोयाबीन आता विकू नका, थोडेसं 4 - 5 दिवसच राहिलेलं आहेत. त्यामुळे थोडं थांबा. आपलं सरकार आलं तर आपण 7 हजार भाव नक्कीच देऊ. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा