शरद पवार आणि गौतम अदानी यांची पुन्हा एकदा आज अहमदाबादमध्ये भेट झाली आहे, या भेटीमागे नेमकं काय कारण असेल ही चर्चा सुरु आहे, मात्र या भेटीमागे वेगळंच कारण आहे.
राहुल गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. याआधी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नांची तोफच डागली आहे.