रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिका संपल्यानंतर दोन दिवसांनी 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया दुबईकडे रवाना झाली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि इतर खेळाडूंच्या एअरपोर्टवरील झलक सोशल मीडियावर व्हायरल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया सज्ज, रोहित शर्मा कर्णधार आणि शुभमन गिल उपकर्णधार म्हणून निवडले. 20 फेब्रुवारी रोजी दुबईत बांगलादेशविरुद्ध पहिला सामना.
BCCI ने नवीन नियम लागू केले आहेत ज्यामुळे टीम इंडिया खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पगार दिला जाणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये पराभव झाल्यानंतर हे कठोर पाऊल उचलले आहे.