मुख्यमंत्री भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न असून भगवंत मान यांच्या लग्नाचे आयोजन चंदीगडमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह काही खास व्यक्तींचाच सहभागी होणार असल्याच ...
कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने घराच्या वाटणी करण्याच्या कारणावरुन जन्मदात्या आई-वडीलांची निर्घुण हत्या केली.या घटनेमुळे कोल्हापूरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
कार्तिक एकादशीच्या दिवशी श्री विठोबा रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार हे अनेकांच्या मनात एक प्रश्न होता. यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे या पुजेचा मान कोणाला मिळावा, हे गहन आश ...
महिला टी-20 विश्वचषकाचा 13 वा हंगाम आजपासून (30 सप्टेंबर) गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने सुरू होत आहे. मात्र, पाकिस्तानच्या सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर.