पीएफआय कार्यालयांवर धाडी टाकत एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यानंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर केले.
भारताचा तिरंगा काश्मीरच्या आकाशात फडकवण्याचं काम मोदींनी केलं आहे, असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा धुळ्यात सुभाष भामरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.