विदर्भात तब्बल ५९,९११ ‘अग्निवीर’ म्हणजेच सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांनी नोंदणी केली आहे. ‘अग्निवीर’ योजनेचसाठीच्या भरती प्रकियेला नागपुरात आजपासून सुरुवात झाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला
अग्निपथ योजनेबाबत रस्त्यावर उतरलेल्या संघर्षादरम्यान गृह मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण दिले.