केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठी हालचाल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या 8वा वेतन आयोग कडे आशेने पाहत आहेत.
यावर्षी केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने या राज्यांना निधींचे महत्त्वाचे वाटप केले आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सातव्या वेतन आयोगानंतर आता सर्वांचे लक्ष आठव्या वेतन आयोगाकडे लागले
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी रोजीच होणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्या पुढे ढकलल्या जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष ...
मतदानानंतर बोटावर लावलेली खूण पुसून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न होणे चुकीचे असून असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.