केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अभूतपूर्व वाढीबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की गेल्या ११ वर्षांत भारताने ...
महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आजपासून (दि.3) राज्यात इलेक्ट्रॉनिक बाँडचा
(E-Bond System) श्रीगणेशा होणार आहे. या निर्णयानंतर काय बदलणार? कुणाला फायदा होणार? इलेक्ट्रॉनिक बाँड म्हणजे काय ...
ओडिशाला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने मोठी पावले उचलत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) अंतर् ...
चीनकडून दुर्मीळ मूलद्रव्यांच्या निर्यातीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारतातील 21 हजारांहून अधिक नोकऱ्यांवर गंडांतर आल्याचा इशारा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग संघटना ELCINA ने दिला आहे