Maharashtra Heatwave: फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात उष्णतेची लाट; राज्यभर 30–36°C तापमान, नागरिकांनी दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे ...
Maharashtra Weather: IMD ने उत्तर-पश्चिम भारतात तिहेरी संकटाचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि वारा येण्याची शक्यता. महाराष्ट्रात पावसाचा इशारा नाही, पण तापमानात बदल होणार.
थंडी कमी होईल अशी आशा असतानाच हवामान खात्याने पुन्हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. 22 ते 25जानेवारीदरम्यान देशातील काही भागांत पाऊस, वादळ आणि जोरदार वारे जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील किमान तापमान कमी झाल्यामुळे काही ठिकाणी थंडीचा प्रभाव वाढला आहे. इतर ठिकाणी देखील थंडीमध्ये वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या मते, राज्यातील किमान तापमान हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल दिसून येत आहे. राज्यात काही दिवस आधी थंडी पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र थंडीचा वातावरणीय बदलांमुळे (Winter) कडाका कमी झाला.
चक्रीवादळ सेन्यारनंतर आता पुन्हा एक नवं संकट देशावर घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवं चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाला "डिटवाह" असं नाव देण्यात आलं असून, यमन देशाने या चक्रीवादळाला हे नाव दिलं आहे.