राज्यातील किमान तापमान कमी झाल्यामुळे काही ठिकाणी थंडीचा प्रभाव वाढला आहे. इतर ठिकाणी देखील थंडीमध्ये वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या मते, राज्यातील किमान तापमान हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल दिसून येत आहे. राज्यात काही दिवस आधी थंडी पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र थंडीचा वातावरणीय बदलांमुळे (Winter) कडाका कमी झाला.
चक्रीवादळ सेन्यारनंतर आता पुन्हा एक नवं संकट देशावर घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवं चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाला "डिटवाह" असं नाव देण्यात आलं असून, यमन देशाने या चक्रीवादळाला हे नाव दिलं आहे.
यावर्षी देशभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे, यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता, पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलं. अनेक राज्यांना पुराचा मोठा फटका बसला,