“थांबा…यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत एकदाच बटन दाबून मतदान संपणार नाही!” असा अनुभव अनेक मतदारांना येणार आहे. कारण जानेवारी 2026 मधील या निवडणुकीत मतदानाची पद्धतच बदलली आहे.
Maharashtra Politics: अंबरनाथ शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी १२ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हाताळते. आशियातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या BMC चा अर्थसंकल्प काही लहान देशांच्या अर्थसंकल्पाइतकाच मोठा ...
राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षांमध्ये धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.