सरकारने सर्व लाभार्थींना e-KYC करणे बंधनकारक केले असून या प्रक्रियेसाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पण, याच दरम्यान गुगलवर काही फसवे वेबसाईट्स दिसू लागले आहेत, जे वापरणाऱ्यांचे बँक खाते रिकामे ...
पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाच्या खातेदारांसाठी नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे. खात्यात नॉमिनी व्यक्ती असल्यास खातेधारकांना अनेक फायदे मिळतात.