दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी भारताच्या तीन चुका त्यांच्या पराभवाच्या कारण ठरल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. दोन वेळा पावसाने अडथळा आणल्यानंतर अखेर हवामान सुधारण्याची कोणतीच चिन्हे नसल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा न ...
महिला टी-20 विश्वचषकाचा 13 वा हंगाम आजपासून (30 सप्टेंबर) गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने सुरू होत आहे. मात्र, पाकिस्तानच्या सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर.
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांची तब्येत ठिक नसल्याची माहिती उपकर्णधार स्मृती मंधानाने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी U19 टी-20 वर्ल्ड कप जिंकला. गोंगाडी त्रिशा आणि सानिका चाळके यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळव ...