लातूर पीकविमा घोटाळ्यानंतर महायुती सरकार एक रुपयातील पीकविमा योजना बंद करण्याचा विचार करत आहे. कृषी आयुक्तांच्या समितीने ही शिफारस केली आहे. याचपार्श्वभूमीवर राजकीयवर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुव ...
जीवन विमा व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पैशाची गरज असेल तर त्यावर कर्ज देखील मिळू शकते.