जीवन विमा व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पैशाची गरज असेल तर त्यावर कर्ज देखील मिळू शकते.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर केंद्राकडून 1898 कोटींचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.