मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवरून सुरू झालेल्या वादाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या चर्चेवर अजित पवार यांचं वक्तव्य आता समोर येत आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीसंदर्भात सुरु असलेली चर्चा अतिशय चुकीची आहे.
विधानसभा निवडणूक पुढच्या महिन्यावर आली आहे. यावर अनेक पक्षांनी आपल्या हालचालींना सुरुवात केली आहे. अशातच अजित पवार गटातील नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.