महिला टी-20 विश्वचषकाचा 13 वा हंगाम आजपासून (30 सप्टेंबर) गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने सुरू होत आहे. मात्र, पाकिस्तानच्या सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर.
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांची तब्येत ठिक नसल्याची माहिती उपकर्णधार स्मृती मंधानाने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी U19 टी-20 वर्ल्ड कप जिंकला. गोंगाडी त्रिशा आणि सानिका चाळके यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळव ...
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या कसोटी क्रिकेटच्या योजनांचा भाग नाही. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवडकर्त्यांनी त्याची निवड केलेली नाही.