महाराष्ट्र

सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगेंना भेटणार; कारण काय?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते.

Published by : Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते. राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु होती. काल सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे.

मात्र आता एक वेगळीच चर्चा आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या तारखेवरून मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद झालेला पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. डेडलाईन वरून झालेला घोळ दूर करण्यासाठी होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ