राजकारण

Ajit Pawar : अजित पवार यांचे अमित शाहांना पत्र; कारण काय?

अजित पवार यांनी अमित शाहांना पत्र लिहिलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. असे त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी अमित शाहांना पत्र लिहिलं आहे. इथेनॉल बंदीसंदर्भात अजित पवार यांनी हे पत्र लिहिलं आहे. इथेनॉल बंदी निर्णयाचा पुनर्विचार करण्याची अजित पवार यांनी मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे. इथेनॉल निर्मीतीवर बंदी आल्यास उद्योग अडचणीत येतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

इथेनॉल निर्मितीवर बंदी आल्यास हा उद्योग अडचणीत येईल. इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांची करोडो रुपयांची केली आहे. या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबईला दिवसभर मुसळधार पावसाने झोडपलं

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर; 11 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत, पिकांचे प्रचंड नुकसान

Devendra Fadnavis : चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल पडली बंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले...

Mono Rail : चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली; प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू