राजकारण

Gulabrao patil : तीन राज्यांमध्ये ज्याप्रमाणे निकाल लागले त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, तीन राज्यांच्या निवडणूक निकालात अपेक्षेप्रमाणे यश मिळालं असून विकासाच्या माध्यमातून लोकांनी मत दिली आहेत. दरम्यान तीन राज्यांमध्ये ज्याप्रमाणे निकाल लागले त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार असल्याचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा