राजकारण

जाहिरात प्रकरणात रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना खेचले; म्हणाले...

जाहिरातीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना रामदास कदम यांनी प्रत्त्युत्तर देताना उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

निस्सार शेख | रत्नागिरी : सलग दोन दिवस प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिरातीवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेला शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात सर्वात अधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आणि तरीही उद्धव ठाकरे यांचा लोकप्रियतेत 1 नंबर आला म्हणून जाहिराती छापल्या गेल्या. त्यावेळी हे प्रश्न का उपस्थित करण्यात आले नाहीत? असा उलट सवाल रामदास कदम यांनी विरोधकांना केला आहे.

तसेच शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेत आहेत. त्यामुळेच विरोधकांना पोटदुखी झाली असून लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून टीका करून शिंदे-फडणवीस यांच्यात फुट पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. ते हास्यास्पद असल्याची टीकाही कदम यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा