राजकारण

पक्षासाठी गरज पडल्यास सर्व खाती सोडण्याची तयारी : गिरीश महाजन

Published by : Team Lokshahi

मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अद्याप प्रलंबित आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी खाती सोडायला शिवसेनेचे मंत्री तयार नसल्याची माहिती समोर येतीये. यावर पक्षासाठी गरज पडल्यास सर्व खाती सोडण्याची तयारी मंत्री गिरीश महाजन यांनी लोकशाहीशी बोलताना व्यक्त केली आहे.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य