Admin
Admin
ताज्या बातम्या

राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना भारताबाहेर काढलं पाहिजे - नितेश राणे

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानी प्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. अशातच, राहुल गांधी यांची आता खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याचा विरोधकांनी जोरदार निषेध केला असून टीकास्त्र सोडले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा. ओबीसींच्या नावाने चुकीचं बोलता, मग संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यावर बीजेपीच्या नावाने का बोंबलता? असे नितेश राणे म्हणाले.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी