ताज्या बातम्या

आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हे दुर्दैवच - वरुण सरदेसाई

उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे अमरावती दौऱ्यावर आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे अमरावती दौऱ्यावर आहे, आदित्य ठाकरे यांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पप्पू म्हणून टीका केल्या नंतर यावर वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणं हे फार दुर्दैवी आहे,

ओला दुष्काळ असताना सरकार मदत करत नाही तर वैयक्तिक टीका टिपणी करणे हे महाराष्ट्रच्या संस्कृतीला धरून नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली,तर बच्चू कडू व रवी राणा वादावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली, बच्चू कडू हे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या मना मध्ये काय आहे हे बोलले आहे म्हणून त्यांच अभिनंदन केलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा