ताज्या बातम्या

आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हे दुर्दैवच - वरुण सरदेसाई

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे अमरावती दौऱ्यावर आहे, आदित्य ठाकरे यांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पप्पू म्हणून टीका केल्या नंतर यावर वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणं हे फार दुर्दैवी आहे,

ओला दुष्काळ असताना सरकार मदत करत नाही तर वैयक्तिक टीका टिपणी करणे हे महाराष्ट्रच्या संस्कृतीला धरून नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली,तर बच्चू कडू व रवी राणा वादावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली, बच्चू कडू हे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या मना मध्ये काय आहे हे बोलले आहे म्हणून त्यांच अभिनंदन केलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा