व्हिडिओ

आदित्य ठाकरेंनी राज्यपाल बैस यांच्याकडे पत्राद्वारे केली ही मागणी

Published by : Team Lokshahi

आदित्य ठाकरेंनी राज्यपाल बैस यांना पत्र लिहिले आहे. प्रकल्प तयार असूनही सरकारला उद्घाटनाला वेळ नाही, असे या पत्रात म्हटले आहे. उद्घाटनांच्या हट्टापायी प्रकल्पांचं लोकार्पण लांबणीवर पडत आहे, असे देखील या पत्रात आदित्य ठाकरे म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षम कारभारावर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा,अशी मागणी आदित्य ठाकरेंनी या पत्राद्वारे राज्यपाल बैस यांच्याकडे केली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना