व्हिडिओ

Manikrao Thackeray VS Mahayuti : यवतमाळ जिल्ह्यात कमिशनशिवाय कोणतीही कामे होत नाहीत: माणिकराव ठाकरे

यवतमाळ जिल्ह्यात कमिशनशिवाय कोणतीही कामे होत नाहीत, असा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यातील सरकार हे परसेंटेज घेऊन चाललेलं सरकार आहे. यवतमाळ जिल्ह्यात तर कमिशनबाजीचा धुमाकूळ सुरु असून पैसे दिल्याशिवाय कोणतीच कामे होत नाही. राज्यातील तीन पायांचे सरकार फक्त पैसा ओढण्यासाठी बसलेले आहे. हरियानातील चौधरी या ठेकेदाराला 700 कोटींची कामे दिल्या गेली. माती काढणे व नाला ट्रेनिंगची कामे केवळ कमिशनसाठी काढली गेली असाही आरोप माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?