पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा थेट परिणाम वार्षिक अमरनाथ यात्रेवर झाला आहे. या हल्ल्यानंतर यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा पाचवा दिवस आहे.ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहोचणार असून या यात्रेत शिवसेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.