आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अवघ्या सात दिवसांनी, आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या साखळी फेरीत पुन्हा भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत.
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने नवव्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर खरी नाट्यमय घटना पार पडली ती बक्षीस समारंभात.
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा फिटनेस टेस्टच्या निकालानंतर जाहीर केली जाईल. यावेळी हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या फिटनेसबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आल ...
ओव्हलच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या निर्णायक कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त विजय मिळवला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इंजेक्शन घेऊन मैदानात उतरला आणि भारताला महत्त्वाची आघाडी मिळवू ...