शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज मुंबईत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित होते.
मनसे आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे कोंडीत अडकले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
हुतात्मा दिन या पार्श्वभूमीवर रात्री अकरा वाजता उद्धव ठाकरे हे हुतात्मा चौकात अभिवादन केले आहे. २१ नोव्हेंबर हा दिवस 'हुतात्मा स्मृती दिन' म्हणून साजरा केला जातो.
बिहार विधानसभा निवडणुकीचा 2025 चा निकाल लागला असून भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात सरकार स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.