खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीय.
बाबूरावसारखे अनेक कार्यकर्ते वंचित राहिले.अनेक लोकांवर अन्याय झाला. शिवसेनेचं खच्चीकरण झालं होतं. म्हणून एकनाथ शिंदेंनी दिड-पावणे दोन वर्षांपूर्वी उठाव करण्याचं धाडस केलं.