मंत्रिमंडळातून भुजबळांना वगळल्यानं ओबीसी नेते, कार्यकर्ते आणि समाज नाराज असल्याचं चित्र आहे. ओबीसी नेत्यांची प्रकाश शेंडगे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींच्या मागण्याबाबत चर्चा करण्य ...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.
राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक वसतिगृह येत्या 6 ऑक्टोबरपर्यंत सुरू करणार, अशी घोषणा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली.
राज्य शासनाने ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे ओबीसी विद्यार्थ्यांनी स्वागत करीत चंद्रपुरात आज जल्लोष साजरा केला.