मागील वर्षभरामध्ये बीड जिल्ह्यात चार पतसंस्था आणि अर्बन बँकांना कुलूप लागले आहे. परिणामी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्या आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या निर्णयामुळे आता NEFT आणि RTGS व्यवहारांमध्ये चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत. ग्राहकांना लाभार्थ्याचे नाव पाहता येणार, ज्यामुळे सुरक्षितता वाढणार आहे.