लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. इथं दडपशाही चालत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
देशात इंडियाची स्थिती भक्कम आहे. जागावाटपाचा मुद्दाही लवकर सोडवला जाईल. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.