मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे संघाचे नेतृत्व करणार नाही, तर त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेमध्ये काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे तर काही खेळाडूंना वगळण्यातही आले आहे.