चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दिवसअखेर 174 धावांवर 2 गडी बाद अशी स्थिती झाली असून इंग्लंडच्या 311 धावांच्या आघाडीपैकी 137 धावा भारताने कमी केल्या आहेत.
बारबाडोसमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया पुन्हा एकदा विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.
T20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. आता गुरुवारी इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.