चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दिवसअखेर 174 धावांवर 2 गडी बाद अशी स्थिती झाली असून इंग्लंडच्या 311 धावांच्या आघाडीपैकी 137 धावा भारताने कमी केल्या आहेत.
बारबाडोसमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया पुन्हा एकदा विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.