चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दिवसअखेर 174 धावांवर 2 गडी बाद अशी स्थिती झाली असून इंग्लंडच्या 311 धावांच्या आघाडीपैकी 137 धावा भारताने कमी केल्या आहेत.
T20 World Cup 2026: कोलंबोमध्ये भारत-पाक सामना पावसामुळे धोक्यात; आयसीसी नियमांनुसार सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल, सुपर-८साठी पुढील सामना महत्वाचा राहणार आहे.