शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही जवळपास नेक्ड भेटी झाल्या आहे.
आज अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकींचा समावेश आहे.
आज (1 नोव्हेंबर) मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार पुकारणार आहेत. आज मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) महाविकास आघाडी आणि मनसे आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे.
राज ठाकरे म्हणाले, “लोक म्हणतात की माझ्या भाषणाला गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत. कारण मतं चोरली जातात. म्हणून मी म्हटलंय, मतदार यादी स्वच्छ करा. पण ते ऐकत नाहीत. मतदान कितीही पारदर्शक असो, मॅच फिक्स क ...