शिवसेनेच्या सभेत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. राजन साळवींचा पक्ष प्रवेश आणि शिंदे यांचा सत्कार यावरून ठाकरेंना कानफट असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर मव ...
शिंदे गटातील गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम या नेत्यांमध्ये आता वाद झाल्याने अनेक चर्चा रंगत आहेत. अखेर कीर्तीकर आणि कदम या दोघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे