आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी दक्षिण भारतातील नागरिकांनी हिंदी भाषा शिकावी, असे आवाहन करत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला आहे.
कल्याण-डोंबिवली शहरासाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाल्याने 27 गावांना दिलासा मिळणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे ही योजना मंज ...
बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, सरकारच्या उदासीन धोरणावर टीका केली. महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी मानधन आणि इतर सुविधांबाबत असंतोष व्यक्त केला.