राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यात थंडी जाणवू लागली असताना आता पुन्हा एकदा पावसाने डोक वर काढणार आहे . राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरण सतत बदलताना दिसत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे संकट घोंगावत असून चाह ...
आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याला धडक दिल्यानंतर चक्रीवादळ मोंथाची तीव्रता कमी झाली आहे. भारतीय मौसम विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आता “सामान्य चक्रीवादळ वादळ” म्हणून पुढे सरकत आहे.
दोनवडे ते बालिंगे हे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील अंतर म्हणजे नुसता धुरळाच आहे. नुकताच मान्सून संपला आहे. वादळी पाऊस सुरू आहे. आता थोड्याशा वादळी पावसाने ही माती बसेल. पण पुन्हा धुरळाच पाहायला मिळणार ...
गेले काही दिवस देशभरात वातावरणात अनेक प्रकारचे बदल दिसून येत आहेत. (India Rain Alert) मध्येच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी कडकडीत उन्हाळा तर काही ठिकाणी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाचा कहर बघायला मिळाला. (Maharashtra Weather Update) अनेक भागात अतिवृष्टी झाली. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने धडकी भरवणारा अंदाज वर्तवलाय.
पावसाचा जोर राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Rain Alert)राज्यातील अनेक भागात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झा ...
राज्यातील नैऋत्य मोसमी पाऊस ओडिशा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागातून तसेच ईशान्य भारतातील उर्वरित भागातून माघारी परतला आहे. (Weather update) त्यामुळे राज्यात हवामानाचा कल हळूहळू कोरडेपणाकडे झुकत असल ...