देशातील ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचे लक्ष सध्या ८व्या वेतन आयोगावर केंद्रित झाले आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडून मोठ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे पगार, निवृत्तीवेतन आणि भत्त्यांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता स्पष्ट झाली आ ...