मुंबईत प्रस्तावित बिहार भवनावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत मुंबई केंद्रस्थानी होती. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात पुढे आला आणि परप्रांतीय विरुद्ध स्थानिक असा सूरही दिसून आला.
बिहारच्या नवादा जिल्ह्यात एक विचित्र आणि संतापजनक सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. मूल नसलेल्या दांपत्यांच्या भावनांशी खेळत काही सायबर गुन्हेगारांनी बनावट योजना सुरू केली होती.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून महायुतीला (NDA) मोठ यश मिळालं असून महागठबंधनचा सुपडासाफ झाला आहे. सुमारे 202 जांगाचं बंपर बहुमत भाजप जदयु महायुतीला मिळालं
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले आहे. एनडीने एकूण 203 जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला केवळ 36 जागा जिंकता आलेल्या आहेत.