"उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे का? कोणाला आणि किती? याबद्दल सांगितलं आहे.
सध्या महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी सरकारतर्फे अनेक मुद्दे मांडले आहेत. भुजबळ म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय चिंता ...
गेल्या काही दिसवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मंत्री छगन भुजबळांनी त्यांच एक महिन्याचं वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार अस ...