आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामध्ये आता प्रत्यक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जय्यत तयारी सुरू झाली आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग पेटला आहे. बीडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांच ...
"छगन भुजबळाच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बीडमध्ये मेळावा घेतला आहे. बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी सभा घेतली असून भुजबळ बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करत आहेत."
आज बीडमध्ये महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटीलांचा दरिंदि म्हणून उल्लेख केला आहे.
"उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे का? कोणाला आणि किती? याबद्दल सांगितलं आहे.
सध्या महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी सरकारतर्फे अनेक मुद्दे मांडले आहेत. भुजबळ म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय चिंता ...