मुंबईत युवक काँग्रेसने बेरोजगारी, महिलांची सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर आंदोलन केले. अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सामना अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. केजरीवालांना देशद्रोही ठरवण्याचा मुद्दा काँग्रेसला शोभत नाही, असे सामनामध्ये लिहले आहे. काँग्रेसने संवाद ठेवावा हीच प्रार्थना.
मारकडवाडीतील मतदान आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केली, प्रशासनाने विरोध केला. कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पुण्यातील तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर, पुरंदरमध्ये संजय जगताप तर भोरमध्ये संग्राम थोपटे यांचा पराभव झाला आहे.