Curfew Imposed: मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात नागा-कुकी तणावातून हिंसाचार भडकला. घरांची जाळपोळ, अंदाधुंद गोळीबारामुळे भीती पसरली. प्रशासनाने कडक कर्फ्यू लागू करत पाच दिवस इंटरनेट बंद केले.
नेपाळमध्ये पुन्हा अस्थिरता वाढली असून अनेक भागांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. काही ठिकाणी तरुणांचे आंदोलन उग्र झाल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. वाढत्या हिंसाचारामुळे बुद्ध एअरने देशा ...
EVM वर झालेल्या मतदानामध्ये घोळ असल्याचा आरोप करत बॅलेट पेपरवर अभिरुप मतदान घेण्याचा निर्णय सोलापूरातील मारकडवाडीच्या मतदारांनी घेतला होता. मात्र पोलीस प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दाखवत गुन्हे दाखल करण ...