एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेला चेहरा वापरून छत्रपती संभाजीनगर येथील एका माजी अधिकाऱ्याची तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Digital Safety India: भारत सरकारने सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सर्व मेसेजिंग अॅप्स सक्रिय सिम कार्डशी जोडणे अनिवार्य केले आहे. सिम काढताच अॅप बंद होईल. हा नियम फेब्रुवारी २०२६ पा ...