भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्या ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं आहे. आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची घोषणा केली.
"संविधान वाचविण्यासाठी सत्याचा मोर्चा इथं आला. राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर आयोगाने उत्तर दिलं ते इतिहासतील बोगस उत्तर दिलंबोगस पद्धतीने बोगस मतदान केलं."
राज्यात लवकरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग यासाठी तयारी देखील करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही.
बिहारप्रमाणे देशातील १२राज्यांमध्येही विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया केली जाणार आहे. अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे.