चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दिवसअखेर 174 धावांवर 2 गडी बाद अशी स्थिती झाली असून इंग्लंडच्या 311 धावांच्या आघाडीपैकी 137 धावा भारताने कमी केल्या आहेत.
भारताने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडवर पाच गडी आणि ४७ चेंडू राखून मात केली. भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी करत विजय मिळवला आहे. ऋषभ पंतचे दमदार शतक आणि हार्द ...
भारतीय संघाला रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून १७ धावांनी पराभव पत्करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या (५५ चेंडूंत ११७ धावा) दिमाखदार शतकानंतरही भारतीय संघाचा पराभव झ ...