भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 मार्च 2026 पासून अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टिम म्हणजेच यूटीएस (UTS) अॅप बंद करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.