बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परिवर्तित झाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) नऊ राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक ...
राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. (Heavy rain) हेच नाही तर अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. अत्यंत मोठा इशारा आज भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलाय. रेड अलर ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. (Heavy Rain) अतिवृष्टी होऊन अनेक भागांमध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही.